Latest Post

भाविकांच्या सेवेत आमदार खताळ; महाप्रसाद वाटपातून दिला संस्कारांचा संदेश ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सप्ताह भरवू’ : आ. खताळांची मोठी घोषणा “गुंजाळवाडीत भक्तिसागर उसळला; गगनगिरी महाराज सप्ताहाने मोडले सर्व विक्रम” रामराज्य शस्त्राने नव्हे, शास्त्राने येते : ढोक महाराज* बंधुभाव हा रामायणाचा आदर्श _धर्मकार्यासाठी दृढ इच्छाशक्ती आवश्यक_ रामकथेचा समारोप *सात लाख भाविकांनी कथेचे केले श्रवण* ▪️प. पू. गगनगिरी महाराज या युगातील चमत्कार : ढोक महाराज  *रामभक्ती, लोककल्याण, समाजसेवा आध्यात्मिक उन्नतीचा सुंदर संगम* { गुंजाळवाडीत रामायण अवतरल्याची अनुभूती } दीड लाख भाविकांची अलोट गर्दीने परिसर फुलला गगनगिरी महाराजांच्या चरणी विखे पाटलांची प्रार्थना : अल निनोचे संकट दूर होऊन भरभरून पाऊस पडू दे” “नामसप्ताहातून पावसासाठी सामूहिक साकडे; विखे पाटील म्हणाले – गगनगिरी महाराज कृपेने संकट टळो”

बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य द्या आमदार अमोल खताळ यांची अधिवेशनात मागणी; वनविभाग जमिनी बळकावण्याची चौकशी करण्याचेही आवाहन

बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य द्या आमदार अमोल खताळ यांची अधिवेशनात मागणी; वनविभाग जमिनी बळकावण्याची चौकशी करण्याचेही आवाहन संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.…

सहकारातील संत – स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात

सहकारातील संत – स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात प्रवरानदीच्या काठावर जोर्वे गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या जिद्दीने,कल्पकतेने व दुरदृष्टीने जनसामान्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले काम पुढील पिढीतील अनेक…

संगमनेरमध्ये जल जीवन मिशनचा बट्याबोळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळांचा आरोप; मंत्री गुलाबराव पाटील यांनी समिती नेमावी

संगमनेरमध्ये जल जीवन मिशनचा बट्याबोळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळांचा आरोप; मंत्री गुलाबराव पाटील यांनी समिती नेमावी संगमनेर / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर…

संगमनेरच्या महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांची मागणी; सुरत–चेन्नई महामार्गासाठी जमीन नोंदूनही भरपाई प्रलंबित

संगमनेरच्या महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांची मागणी; सुरत–चेन्नई महामार्गासाठी जमीन नोंदूनही भरपाई प्रलंबित संगमनेर / प्रतिनिधी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा…

अधिवेशनात संगमनेरच्या पोलीस ठाण्यांचे प्रश्न गाजले पोलिसांच्या निवासस्थानांसाठी निधी, आरोग्य व सुरक्षिततेच्या प्रश्नावरही आवाज

अधिवेशनात संगमनेरच्या पोलीस ठाण्यांचे प्रश्न गाजले पोलिसांच्या निवासस्थानांसाठी निधी, आरोग्य व सुरक्षिततेच्या प्रश्नावरही आवाज संगमनेर / प्रतिनिधी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या विविध समस्या…

पाण्यापासून वंचित गावांसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी शासनाचे वेधले लक्ष

पाण्यापासून वंचित गावांसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी शासनाचे वेधले लक्ष संगमनेर/ प्रतिनिधी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचा…

संगमनेरच्या तीर्थक्षेत्रांसाठी निधीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी वेधले लक्ष

संगमनेरच्या तीर्थक्षेत्रांसाठी निधीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी वेधले लक्ष संगमनेर,  मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उपस्थित…

२८ ऑगस्ट ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ घोषित करा आमदार खताळ यांची विधानसभेत जोरदार मागणी

२८ ऑगस्ट ‘हिंदवी स्वराज्य संकल्प दिन’ घोषित करा आमदार खताळ यांची विधानसभेत जोरदार मागणी संगमनेर/ प्रतिनिधी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन”…

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ २५ कोटी रस्त्यांसाठी, ६ कोटी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी; वाहतूक सुधारणा व ग्रामीण विकासास चालना

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ २५ कोटी रस्त्यांसाठी, ६ कोटी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी; वाहतूक सुधारणा व ग्रामीण विकासास चालना संगमनेर/ प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील…

*लग्नासाठी वधू नाही, फसवणूक मात्र आहे ! ग्रामीण वास्तवाचे भयावह चित्र*

*लग्नासाठी वधू नाही, फसवणूक मात्र आहे ! ग्रामीण वास्तवाचे भयावह चित्र* विधिमंडळात नुकताच ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न अत्यंत परखडपणे मांडला गेला. अनेक गावांमध्ये १५० हून अधिक तरुण लग्नाविना असून…

You missed

error: Content is protected !!