संगमनेरमध्ये जल जीवन मिशनचा बट्याबोळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळांचा आरोप; मंत्री गुलाबराव पाटील यांनी समिती नेमावी
संगमनेरमध्ये जल जीवन मिशनचा बट्याबोळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी अधिवेशनात आमदार अमोल खताळांचा आरोप; मंत्री गुलाबराव पाटील यांनी समिती नेमावी संगमनेर / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर…
